♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्री रेणुका देवी यात्रेसाठी परवानगी द्या’ संस्थानची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

MH 28 News Live, चिखली : कोटी कोटी हिंदूंचे श्रद्धास्थान व चिखली शहराचे ग्राम दैवत असलेल्या श्री रेणुका मातेची यात्रा म्हणजेच वासंतिक चैत्र पौर्णिमा उत्सव १६ एप्रिलला आहे. दोन वर्षापासून कोरोना संक्रमण काळामुळे उत्सव झाले नाहीत. पण यावर्षी यात्रा व्हावी व ती निर्विघ्न पार पाडावी याकरिता श्री रेणुकादेवी संस्थानच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. ठाणेदार अशोक लांडे यांना याबाबत निवेदन देऊन यात्रा उत्सवाबाबत अहवाल शासनाकडे पाठवण्याची विनंती केलेली आहे.

या संदर्भात श्री रेणुकादेवी ल बचानंद महाराज संस्थानतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. त्याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त पंडितराव देशमुख, गोपाल शेटे, माजी आमदार राहुल बोंद्रै हे उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129