कृषी
-
खचलेल्या विहीर दुरुस्तीच्या ७५० शेतकऱ्यांच्या फायली धूळ खात पडून. जिल्हाधिकाऱ्यांचा पत्रव्यवहार घेतला नाही गांभीर्याने. चिखली तहसीलचा अक्षम्य दुर्लक्षपणा
MH 28 News Live, चिखली : निसर्गाचा मारा सोसल्यानंतर सरकारी यंत्रणेकडून गेल्या तीन वर्षांत विहिरी खचलेल्या ७५० शेतकऱ्यांची प्रतारणा सुरू…
Read More » -
पशुपालकांनो, लम्पी चर्म रोगाचे पशूधनाचे नुकसान झाल्यास पशूसहायता मोबाईल ॲपवर अर्ज करा
MH 28 News Live, बुलडाणा : लम्पी चर्मरोगाने मृत्यूमुखी पडलेल्या पशूधनास नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पशूपालकांनी पशूसहायता मोबाईल ॲपवर अर्ज करावेत,…
Read More » -
आ. श्वेताताई महाले यांची आणखी एक उपलब्धी… वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पास पैनगंगा”प्रकल्प जोडणार उपमुख्य मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची आ सौ श्वेता ताई महाले यांच्या लक्षवेधीवर घोषणा
MH 28 News Live, नागपूर : विदर्भाला सुजलाम सुफलाम करणाऱ्या भविष्यातील विदर्भाची जिवन रेषा ठरणाऱ्या ” वैनगंगा ते नळगंगा” या…
Read More » -
जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित मंजूर करा – चक्रधर लांडे यांचे विमा कंपनी व्यवस्थापकांना निवेदन
MH 28 News Live, चिखली : सन २०२२ – २३ हंगामील रब्बी हंगामातील बुलढाणा जिल्हयातील ३ लाख ५४ हजार शेतक-यांच्या…
Read More » -
अवकाळी पावसाने झोपवले तूरीचे पीक. चांदूर बिस्वा व खेर्डा परिसरात सुमारे ५०० हेक्टरला फटका
MH 28 News Live, चांदूर बिस्वा : गेल्या आठवड्यात नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा व खोडा॔ परिसरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस…
Read More » -
लम्पीने घेतला बैलाचा जीव, शेतकरी झाला हवालदिल
MH 28 News Live, उदयनगर : येथून जवळच असलेल्या किन्ही सवडत येथे लम्पी आजाराने बैल दगावल्याची घटना १७ डिसेंबर रोजी…
Read More » -
शेतकरी मदतीपासुन वंचीत राहणार असल्याने आॅनलाइन कार्यपद्धतीस स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांचा विरोध
MH 28 News Live, चिखली : शासनाने अतिवृष्टिने शेती पिकाचे नुकसान झालेल्या वाशिम ,बुलढाणा या जिल्ह्यातील शेतक-यांसाठी १५७ कोटी रुपयांची…
Read More » -
लम्पीचा कहर – बुलढण्यात गुरं दगावण्याचं प्रमाण सर्वाधिक, धक्कादायक आकडेवारी समोर
MH 28 News Live, बुलढाणा : जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत गुरांना लम्पी आजाराची प्रचंड लागण झाली आहे. हा आजार आटोक्यात आणण्यात…
Read More » -
रविकांत तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनाची सरकारने घेतली गंभीर दखल. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची रविकांत तुपकरांशी यशस्वी चर्चा…राज्यस्तरावरील बहुतांश मागण्या मान्य…
MH 28 News Live, मुंबई : आपण मांडलेला विषय महत्त्वाचा असून सोयाबीन – कापूस उत्पादकांच्या समस्या रास्त आहेत, राज्यस्तरावरील बहुतांशी…
Read More » -
पैनगंगा नदिकाठच्या शेतक-यांचे कायमस्वरुपी नुकसान टाळण्यासाठी येऴगाव धरणाला सांडवा तयार करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
MH 28 News Live, चिखली : बुलढाणा येथील येळगावचे धरण यापुर्वीच १००%भरले आहे.आणि त्यातच दि१८-१९सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे पडलेल्या मुसळधार…
Read More »