कृषी
-
लम्पीचा कहर – बुलढण्यात गुरं दगावण्याचं प्रमाण सर्वाधिक, धक्कादायक आकडेवारी समोर
MH 28 News Live, बुलढाणा : जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत गुरांना लम्पी आजाराची प्रचंड लागण झाली आहे. हा आजार आटोक्यात आणण्यात…
Read More » -
रविकांत तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनाची सरकारने घेतली गंभीर दखल. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची रविकांत तुपकरांशी यशस्वी चर्चा…राज्यस्तरावरील बहुतांश मागण्या मान्य…
MH 28 News Live, मुंबई : आपण मांडलेला विषय महत्त्वाचा असून सोयाबीन – कापूस उत्पादकांच्या समस्या रास्त आहेत, राज्यस्तरावरील बहुतांशी…
Read More » -
पैनगंगा नदिकाठच्या शेतक-यांचे कायमस्वरुपी नुकसान टाळण्यासाठी येऴगाव धरणाला सांडवा तयार करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
MH 28 News Live, चिखली : बुलढाणा येथील येळगावचे धरण यापुर्वीच १००%भरले आहे.आणि त्यातच दि१८-१९सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे पडलेल्या मुसळधार…
Read More » -
संकटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने आर्थिक मदत द्यावी – शेतकरी संघटनेचे चिखलीत निवेदन
MH 28 News Live, चिखली : यावर्षी चिखली तालुक्यात अतीवृष्टीमुळे आणि रायझोक्टोनीया एरियल ब्लाईट रोगामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
Read More » -
पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्या, अन्यथा आंदोलन – जळगाव जामोदमध्ये शेतकऱ्यांचा इशारा
MH 28 News Live, जळगाव जामोद : गेल्या तीन-चार दिवसापासून संपूर्ण राज्यात संतत धार पाऊस चालू असून जळगाव जामोद तालुक्यातील…
Read More » -
शेगाव – पंढरपूर महामार्ग रस्ता कामात अनियमता. शेतात पाणी घुसल्याने लाखो रुपयांची पीकहानी
MH 28 News Live, लोणार : शेगाव -पंढरपूर पालखी महामार्गाचे काम लोणार मेहकर हद्दीत सन २०१७ पासुन कासव गतीने सुरू…
Read More » -
पीएम किसानच्या लाभासाठी केवायसी करावी. कृषी विभागाचे आवाहन
MH 28 News Live, बुलडाणा : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची सुरुवात केली आहे. या…
Read More » -
सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या – दे. माळीचे सरपंच किशोर गाभणे यांची मागणी
MH 28 News Live, मेहकर : मागील जून महिन्यात जवळपास सतत 25 ते 30 दिवस वरून राजाची हजेरी होती. त्यामुळे…
Read More » -
गोडबोले गेटचे दरवाजे एकाचवेळी खुलत असल्याने पैनगंगा नदिकाठच्या शेतक-यांचे होते नुकसान. यावेळी नूकसान झाल्यास प्रशासनच जबाबदार. शेतक-यांसह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी दिला प्रशासनास इशारा
MH 28 News Live, चिखली : येळगाव धरण भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यात टाकलेले गोडबोले स्वयंचलीत गेट एकाच वेळी पाण्याच्या दबावाने उघडतात…
Read More » -
विक्रेते, कंपन्या आणि प्रशासनाने समन्वय साधून खतांचा पुरवठा सुरळीत करावा – आ. श्वेताताई महाले
MH 28 News Live, चिखली : नेहमी प्रमाणेच यावर्षी सुद्धा पेरणी पूर्वीच खतांची टंचाई निर्माण झालेली आहे. प्रशासनाकडून खतांची टंचाई…
Read More »